Special Report | कांद्याचा वांदा, भाज्या महागल्या? सामान्यांनी आता खायचं काय?

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : आपल्या राज्यात पावसाचा परिणाम जाणवला नाही. पण पावसामुळे महागलेल्या भाज्यांना लोकांच्या डोळ्यांत अक्षरशः पाणी आणलंय. बाजारत सर्वच भाज्यांचे दर वाढलेत. त्यामुळे स्वाभाविक आहे. सामान्यांच्या खिशाला कात्री बसतेय. पाहा, याच संदर्भात आमचे प्रतिनिधी विश्वनाथ नेने यांनी केलेला स्पेशल रिपोर्ट

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!