
मान्सून अपडेट: मान्सून अंदमानमध्ये पोहोचला आहे; जाणून घ्या सध्याची वस्तुस्थिती
गोवन वार्ता लाईव्ह वेब डेस्क 27 मे : मान्सून अपडेट: कडाक्याच्या उन्हात देशातील अनेक राज्यांमध्ये हवामान बदलू लागले आहे. तर लोक आता पावसाळ्याची वाट पाहत आहेत. पावसाळ्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांसाठी... अधिक वाचा

कृषी वार्ता : प्रीयोळची प्रसिद्ध “शार्लेट रोथचाइल्ड” अननस आणि हवामान बदलाचा...
प्रियोळ,20 मे : गोवा हा इवलासा प्रदेश. प्रथमदर्शी जरी आपली अर्थव्यवस्था पर्यटन आणि मायनिंगवर आधारित असल्याचे दिसून येत असले तरी, ग्रामीण भागातला मोठा प्रवर्ग आजही शेतीवर आपल्या गरजा भागावतोय. गोव्यातल्या... अधिक वाचा

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारने दिले कंपन्यांना किंमती कमी करण्याचे निर्देश
ब्यूरो रिपोर्ट : केंद्र सरकारने गुरुवारी खाद्यतेल कंपन्यांना दर कमी करण्यास सांगितले. जागतिक किमतीतील घसरणीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खाद्यतेलाच्या किमती कमी कराव्यात, असे त्यात म्हटले... अधिक वाचा

महागाईतून मोठा दिलासा, WPI 29 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला, मार्च महिन्याचे...
घाऊक किंमत निर्देशांक (WPI) वर आधारित महागाई मार्च 2023 मध्ये 1.34 टक्क्यांच्या 29 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे. सोमवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, WPI महागाईत घसरण मुख्यत्वे उत्पादित वस्तू आणि... अधिक वाचा

IS THIS A ONE STEP CLOSER TO ‘WHITE REVOLUTION 2.0’ ?...
मुर्राह म्हशीच्या क्लोनिंगमध्ये यश मिळाल्यानंतर येथील राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्थेच्या (एनडीआरआय) शास्त्रज्ञांनी गीर, साहिवाल आणि लाल शिंदी या देशी गायींचे क्लोनिंग करण्याचे काम सुरू केले व त्यांना... अधिक वाचा

सर्वसामान्यांसाठी बजेट वार्ता : ब्रेड आणि बिस्किटे स्वस्त होणार! सरकारच्या ‘या’...
महागाईमुळे वैतागलेल्या सर्वसामान्यांना लवकरच दिलासा मिळू शकतो. ब्रेड, बिस्किटे आणि मैद्याच्या किमती कमी करण्यासाठी सरकारने आपल्या गोदामांमध्ये साठवलेला गहू खुल्या बाजारात विकला आहे. भारतीय अन्न... अधिक वाचा

तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतीतून फायदा शक्य : वालेंतिनो
मडगाव : पारंपरिक शेतीसाठी जास्त प्रमाणात कामगारांची गरज भासत होती. मात्र, नव्या तंत्रज्ञानामुळे ट्रॅक्टर, टिलर, भातलावणी यंत्र, वीडकटर तर खतांच्या फवारणीसाठी ड्रोनचा वापर केला जातो. शेतजमिनीच्या मालकाला... अधिक वाचा

अदानी समूहाच्या 80000 कोटींच्या कर्जावर आरबीआयचा मोठा निर्णय, सर्व बँकांकडून मागितला...
२ फेब्रुवारी २०२३ : आरबीआय , अदानी ग्रुप , वित्तीय तोटा अदानी समूहाच्या अडचणी तूर्त तरी संपताना दिसत नाहीत. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर समूहाचे शेअर्स पत्त्याच्या घरासारखे घसरत आहेत. दुसरीकडे, काल रात्री... अधिक वाचा

MSP ISSUED FOR 2023-24 | 25 किमान आधारभूत किंमत: 14 कोटी...
25 जानेवारी २०२३ : MSP , AGRICULTURE, FOOD किमान आधारभूत किंमत : केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. जर आपण इतर राज्यांतील किमान आधारभूत किंमत आणि खरेदीचा डेटा पाहिला, तर गेल्या 8 वर्षांत किंमत आणि... अधिक वाचा

अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा : घटलेले उत्पन्न आणि वाढता खर्च यामुळे हैराण...
24 जानेवारी 2023 : अर्थसंकल्प 2023, मध्यमवर्गीयांच्या अपेक्षा, सवलती आणि अर्थसंकल्प 2023: सर्वसामान्यांच्या नजरा 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या सर्वसाधारण अर्थसंकल्पावर खिळल्या आहेत. कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन... अधिक वाचा

BUDGET BASICS 101 : ब्लू शीट, वित्त बिल, वित्तीय तूट –...
23 जानेवारी 2023 : अर्थसंकल्प 2023 , ब्लू शीट, वित्त बिल, वित्तीय तूट अर्थसंकल्प 2023: भारत केंद्रीय अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक 2023 च्या सादरीकरणासाठी सज्ज होत असताना, देशाच्या आर्थिक योजनांवर चर्चा करताना सामान्यतः... अधिक वाचा

किसान विकास पत्र दर वाढ: सरकारने किसान विकास पत्र, ज्येष्ठ नागरिक...
19 जानेवारी 2023 : सरकारी योजना , पोस्ट ऑफिस अल्पबचत योजना , PPF सुकन्या समृद्धी योजना अल्पबचत दर वाढ: सरकारने अल्पबचत योजनांचे व्याजदर वाढवण्याची घोषणा केली आहे. किसान विकास पत्र, पोस्ट ऑफिस ठेव योजना, NSC आणि ज्येष्ठ... अधिक वाचा

शेती पिकांच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक!
ब्युरो रिपोर्टः राज्यातील पारंपरिक शेती पिकांच्या विकासासाठी लागवडीच्या नव्या पद्धती आणि तंत्र आवश्यक आहे, असे प्रतिपादन माधवराव ढवळीकर ट्रस्टचे संचालक मिथिल ढवळीकर यांनी केले. धारजो वाडा, कुंडई येथे... अधिक वाचा

खाद्यतेलाच्या किमती उतरणार: सर्वसामान्यांसाठी खुशखबर! आता खाद्यतेलाचे भाव कमी होत आहेत,...
12 जानेवारी 2023 : बजेट | वाढत्या महागाईमुळे जनता होरपळत असतानाच त्यांच्या जखमेवर फुंकर घालणारी एक माहिती समोर येते ती म्हणजे खाद्यतेल पूर्वीपेक्षा स्वस्त झाले आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मलेशियाच्या... अधिक वाचा

Sovereign Green Bond: सार्वभौम ग्रीन बाँड: RBI 25 जानेवारीला आणत आहे...
12 जानेवारी 2023 : सरकारी योजना | सार्वभौम ग्रीन बाँड | गुंतवणूक भारतातील सार्वभौम ग्रीन बाँड गुंतवणूक: सार्वभौम ग्रीन बाँडबाबत देशात मोठी बातमी समोर येत आहे. जर तुम्ही ग्रीन बाँडमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार... अधिक वाचा

अर्थसंकल्प 2023: पगारदार वर्गाच्या 2023 च्या अर्थसंकल्पाकडून अनेक अपेक्षा, लोकांना करात...
12 जानेवारी 2023 : अर्थसंकल्प 2023-24 केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 : आर्थिक वर्ष 2023-24 (अर्थसंकल्प 2023-24) च्या अर्थसंकल्पाच्या सादरीकरणासाठी आता फक्त काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत अर्थसंकल्पापूर्वी देशातील प्रत्येक... अधिक वाचा

गरीबांसाठी तसेच राज्यांसाठी मोफत रेशन योजना ठरतेय गेम चेंजर, ही महत्त्वाची...
10 जानेवारी 2023 : सरकारी योजना कोविड महामारीच्या काळात मोफत अन्नधान्याचे वितरण केल्यामुळे मागासलेली राज्ये आणि सर्वात खालच्या क्रमांकावर असलेल्या राज्यांमधील उत्पन्नातील असमानतेत लक्षणीय घट झाली... अधिक वाचा

पीएम किसान सम्मान निधी योजना: पात्र झाल्यानंतरही तुम्ही 2000 रुपयांचा लाभ...
08 जानेवारी 2023 : सरकारी योजना पीएम किसान योजना: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान सन्मान निधी योजना) अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 6,000 रुपयांची... अधिक वाचा

गृहकर्ज EMI: व्याजदर वाढल्यामुळे गृहकर्जाचा हप्ता वाढला असेल तर अशा प्रकारे...
होम लोन ईएमआय : जर तुम्हाला तुमच्या वाढलेल्या होम लोन हप्त्यामुळे (होम लोन ईएमआय) खूप त्रास होत असेल तर येथे दिलेले काही उपाय जरूर चोखाळा. रिझर्व्ह बँकेच्या व्याजदरात वाढ झाल्याचा सर्वात मोठा परिणाम... अधिक वाचा

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) : १ जानेवारीपासून ८१.३५ कोटी लाभार्थ्यांना...
ब्युरो : कोविड महामारीपासून सरकारने गरीब कुटुंबांसाठी मोफत रेशन योजना राबवल्या आहेत. सध्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत ५ किलो मोफत धान्य दिले जात आहे. आता सरकारने नवीन वर्षापासून 81.35 कोटी... अधिक वाचा

MEASURES TO CURB INFLATION : “सरकार महागाईवर लक्ष ठेवून आहे, संसदेने...
महागाई: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे की सरकार सतत महागाईवर लक्ष ठेवत आहे. अर्थमंत्री म्हणाले की, देशातील महागाई पूर्णपणे इंधन आणि खतांच्या किमतींमुळे आहे, जी पूर्णपणे बाह्य घटक... अधिक वाचा

भारतीय अर्थव्यवस्था: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पुढील वर्षी महागाईपासून दिलासा देण्याचे...
निर्मला सीतारामन: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे की अन्नपदार्थांच्या पुरवठ्याशी संबंधित दबावांना तोंड देण्यासाठी बनवलेल्या चांगल्या धोरणामुळे भारत महागाईला अधिक चांगल्या प्रकारे तोंड... अधिक वाचा

2023 हे वर्ष भारताच्या राजकारण आणि अर्थकारणासाठी महत्त्वाचे का आहे आणि...
आता २०२३ ला फक्त २ दिवस उरले आहेत. या वर्षी नऊ राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता एकीकडे राहुल गांधी ‘भारत जोडो यात्रे’च्या माध्यमातून जनतेशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे भाजपही... अधिक वाचा

किरकोळ व्यापार धोरण: डीपीआयआयटीने राष्ट्रीय किरकोळ व्यापार धोरणावर विविध विभाग आणि...
राष्ट्रीय किरकोळ व्यापार धोरण: राष्ट्रीय किरकोळ व्यापार धोरणाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. या नव्या किरकोळ व्यापार धोरणात देशातील छोट्या व्यावसायिकांचे सर्व हित सरकारला लक्षात ठेवायचे... अधिक वाचा

PMGKAY: PM गरीब कल्याण अन्न योजना डिसेंबर 2022 नंतर वाढेल का?...
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना: प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना पुढे नेण्यासाठी सरकार लवकरच मोठा निर्णय घेऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवीन वर्षात पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) सुरू... अधिक वाचा

PMGKAY म्हणजे काय, या योजनेचा लाभ कोण आणि कसा घेऊ शकतो,...
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना: गरीब कुटुंबांना आर्थिक आणि सामाजिक मदतीसाठी केंद्र आणि राज्य सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरू केली आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत... अधिक वाचा

डिसेंबर २०२३ पर्यंत देशात ८१ कोटी ३५ लाख लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य...
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत पुढीव वर्षभर म्हणजे डिसेंबर २०२३ पर्यंत देशातल्या ८१ कोटी ३५ लाख लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य द्यायला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.प्रधानमंत्री नरेंद्र... अधिक वाचा

PM Narendra Modi | आता म्हशींनाही मिळणार लवकरच आधारकार्ड…
ब्युरो रिपोर्ट : ग्रेटर नोएडा येथील इंडिया एक्स्पो सेंटर आणि मार्ट येथे आंतरराष्ट्रीय डेअरी फेडरेशनच्या जागतिक डेअरी समिट 2022 चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी... अधिक वाचा

राज्यात कृषी कार्डधारकांची संख्या पोहोचली ४४,७७९ वर
पणजी: राज्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या कृषी कार्डचा शेतकरी मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत. कृषी कार्डचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांसाठी चांगल्या प्रकारे होत असल्याने या योजनेला मोठा प्रतिसाद लाभत आहे.... अधिक वाचा

BREAKING | केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतले
ब्युरो रिपोर्टः पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करताना कृषीविषयक तीनही कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी घरी परतण्याचे आवाहन केले. हे तीन कायदे... अधिक वाचा

‘स्वयंपूर्ण गोवा’मुळे राज्यातील फलोत्पादनात ४० टक्क्यांनी वाढ!
पणजी: ‘आत्मनिर्भर भारत-स्वयंपूर्ण गोवा’ मोहिमेमुळे गेल्या एका वर्षात राज्यातील फलोत्पादन ४० टक्के, दूध उत्पादन दहा आणि फुलांचे उत्पादन सहा टक्क्यांनी वाढल्याचा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी... अधिक वाचा

बार्देश कृषी विभागीय कार्यालयातर्फे ‘ब्लॅक राईस’ची लागवड
म्हापसा: शेतकरी वर्गाला नवीन भात शेतीची लागवड करण्यास प्रोत्साहन मिळावे, यासाठी येथील बार्देश कृषी विभागीय कार्यालयातर्फे ‘ब्लॅक राईस’ या नव्या भात जातीची लागवड केली आहे. काळा तांदूळ हा अधिमूल्य असा तांदूळ... अधिक वाचा

राज्यात २६ हेक्टर पर्यंत झेंडूच्या फुलांची लागवड; उत्पादन सहा पटीने वाढलं
पणजी: राज्यात दरवर्षी झेंडूच्या फुलांची मागणी वाढत आहे. यावर्षी कृषी खात्याने गोव्यात झेंडूच्या फुलांचे उत्पादन सहा पटीने वाढविण्याचा विक्रम केला आहे. गेल्या वर्षी ४ हेक्टर झेंडूच्या फुलांची लागवड केली... अधिक वाचा

नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध 35 शेतीपिकांच्या वाणांचं लोकार्पण
ब्युरो रिपोर्टः कृषी क्षेत्रातील आव्हानांवर मात करण्यासाठी शेतकरी आणि वैज्ञानिकांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांनी केवळ पीक आधारित उत्पन्न... अधिक वाचा

पारंपरिक पिकांकडे गोमंतकीय शेतकऱ्यांचे दुर्लक्ष
पणजी: राज्यातील शेतकऱ्यांनी भात, ऊस, भुईमूग या पारंपरिक पिकांऐवजी भाजीपाला, नारळ आणि फळांच्या लागवडीस अधिक प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गेल्या साडेपाच वर्षांत भात, ऊस आणि भुईमूग लागवडीच्या... अधिक वाचा

कृषी कार्ड करण्यासाठी जमिनीचा दाखला असणे अनिवार्य नाही
केपेः कृषी खात्याच्या कुठल्याही योजनांसाठी पात्र होण्यास कृषी कार्ड अनिवार्य असतं. कृषी खात्याच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकाऱ्याच्या नावावर जमीन असणं अनिवार्य असतं असा सर्व सामन्यांचा समज आहे. जरी... अधिक वाचा

गोव्याला कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी आराखडा जारी
पणजी : आयसीएआर प्रादेशिक समितीच्या बैठकीत गोव्याला कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्यासाठी ‘कृषी आणि संलग्न क्षेत्रांच्या विकासाचे (स्वयंपूर्ण गोवा) व्हिजन डॉक्युमेंट म्हणजेच भविष्याचा आराखडा,... अधिक वाचा

खूशखबर! पीएम किसानचे पैसे दुप्पट होणार
नवी दिल्ली: पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच 2000 रुपयांऐवजी 4000 रुपयांचे हप्ते येऊ शकतात. माध्यमांच्या अहवालांवर विश्वास... अधिक वाचा

राज्यात नारळाचं उत्पादन वाढलंः बाबू कवळेकर
ब्युरो रिपोर्टः 3 दिवसीय पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत नारळ उत्पादनाविषयी माहिती देताना कृषीमंत्री बाबू कवळेकर म्हणाले, राज्यातील नारळ उत्पादन २०१७-१८ मध्ये १३१.६३ दशलक्ष होतं, जे २०२०-२१... अधिक वाचा

‘आत्मनिर्भर भारत-शेती’चा नारा
पणजीः नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला आर्थिक उदारीकरणाची दारे उघडली. जगातील अनेक देशांनी विविध क्षेत्रात प्रगती केली. आपल्या देशानेही अनेक क्षेत्रात उदारीकरणाचे धोरण स्वीकारलं. मात्र देशातील महत्त्वाचं... अधिक वाचा

सत्तरीत नारळ उत्पादन घटण्यास माकड कारणीभूत
वाळपईः अलीकडच्या काळात सत्तरीमध्ये नारळाच्या उत्पादनात मोठी घट पहायला मिळतेय. याला कारणीभूत आहेत माकड. माकड अत्यंत धूर्त आणि जास्त उपद्रवी आहेत. त्यांनी नारळाच्या उत्पादनाची अक्षरशः वाट लावली आहे,... अधिक वाचा

केपेत ‘पीक विमा सप्ताहा’चा शुभारंभ
केपेः उपमुख्यमंत्री तथा कृषिमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांच्याहस्ते केपे येथील नगरपालिका सभागृहात ‘पीक विमा व पीएमएफबीवाय योजना सप्ताह’ कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्यांनी माहिती, शिक्षण... अधिक वाचा

शेतकरी मित्रांनो, त्वरा करा… रजिस्ट्रेशनसाठी आज शेवटची तारीख
नवी दिल्ली: पंतप्रधान कृषी सन्मान योजनेत नाव नोंदवण्याचा कालावधी बुधवारी संपुष्टात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ पदरात पाडून घ्यायचा असल्यास आजच्या दिवसात नोंदणी करावी लागेल. यानंतर त्यांचा अर्ज... अधिक वाचा

राज्यात होणार १०० टक्के सेंद्रिय पद्धतीने शेती
पणजीः राज्यात १०० टक्के सेंद्रिय शेती आणणार, त्याची तयारी म्हणून ५०० सेंद्रिय क्लस्टर बनून तयार असून, १३००० शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती पद्धतीचं प्रशिक्षण देऊनही झालं आहे. लागलीच त्यांना सेंद्रिय केमिकल... अधिक वाचा

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शेतकऱ्यांना थेट बांधावर बियाणे व खते होणार पोहोच...
सावंतवाडी : गेल्या वर्षापासून सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे. यात गर्दीच्या ठिकाणी एकमेकांशी संपर्क आल्यास किंवा प्रवासात या रोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत आहे, हे लक्षात आल्यानंतर गेल्याव... अधिक वाचा

‘हापूस’चा हंगामच झाला ‘भुईसपाट’
पणजी : पहिल्या हंगामात फारसे उत्पादन नसल्यामुळे शेवटच्या हंगामावर भिस्त ठेवलेले कोकणातील आंबा बागायतदार तौक्ते चक्रीवादळात पूर्णत: नेस्तनाबूत झाले आहेत. चक्रीवादळाने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमधील... अधिक वाचा

देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 49,965 कोटी रुपये जमा
ब्युरो रिपोर्टः अन्न आणि सार्वजानिक वितरण विभागाचे सचिव, सुधांशू पांडेय यांनी सोमवारी आभासी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, पत्रकारांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना –तिसरा टप्पा आणि ‘एक देश एक... अधिक वाचा

‘फलोत्पादन’कडून स्थानिक भाज्यांच्या दरांत मोठी कपात!
पणजी : परावलंबी गोव्याला सर्वच क्षेत्रांत स्वावलंबी बनविण्याच्या हेतूने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘आत्मनिर्भर भारत-स्वयंपूर्ण गोवा’चा नारा दिला. २ ऑक्टोबर २०२० पासून या मोहिमेला सुरुवातही केली.... अधिक वाचा

SUCCESS STORY | वालेंतिनोचे शेतीतील कमाल प्रयोग
मडगाव: आयुष्यात काही गोष्टी या सांगून घडत नाहीत, तर त्या योगायोगाने घडत जात असतात. असाच परदेशात नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या युवकाला शेतीतून उत्पन्नाचा मार्ग मिळाला व त्याचं आयुष्यच बदलून गेलं. मूळ राय येथील व... अधिक वाचा

भात उत्पादन क्षेत्र पुन्हा १,६८६ हेक्टरने घटले!
पणजी: गेल्या वर्षात राज्यातील भात उत्पादन क्षेत्रात १,६८६ हेक्टरने घट झालीये. तर भाजी लागवड क्षेत्रात मात्र २२७ हेक्टरने वाढ झालीये. फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी विधानसभेत विचारलेल्या तारांकित प्रश्नाला... अधिक वाचा

पशुसंवर्धन खात्याची दूध, पोल्ट्री वाढीसाठीसाठी घोडदौड
पणजी: आत्मनिर्भर भारत-स्वयंपूर्ण गोवा योजनेंतर्गत राज्यातील पोल्ट्री आणि दूध व्यवसाय वाढविण्यासाठी पशुसंवर्धन खात्याने कंबर कसली आहे. खात्याने ग्रामशक्ती योजनेंतर्गत गेल्या काही महिन्यांत ६,४१०... अधिक वाचा

मिरची झाली गोड! तीन महिन्यात शेतकऱ्यानं असे कमावले 7 लाख
ब्युरो : राज्यात स्ट्रॉबेरी आणि झेंडूच्या शेतीचे प्रयोग यशस्वी झाल्याच्या यशोगाथा पाहायला मिळालेल्या आहेत. अशातच एक अनोखी यशोगाथा आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. एका शेतकऱ्यासाठी मिरची गोड ठरली आहे. तीन... अधिक वाचा

पुन्हा नुकसान! दक्षिणपाठोपाठ उत्तर गोव्यातही कोंबडी, अंड्यांच्या आयातीवर बंदी
ब्युरो : उत्तर गोव्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी बर्ड फ्लू रोखण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उत्तर गोव्यातही आता कोंबड्या आणि अंड्यांच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी... अधिक वाचा

गोव्यापासून अवघ्या काही अंतरावर भाजपची ट्रॅक्टर रॅली, पाहा LIVE
ब्युरो : राज्यातील ऊत उत्पादक शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन मागे घेऊन २४ तासही उलटले नाही आहेत. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीनंतर अखेर शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. तर गोव्यापासून अवघ्या काही... अधिक वाचा

जिओचं न्यू इअर गिफ्ट! जिओवरुन कुणालाही फुकट कॉल करता येणार
मुंबई : रिलायन्स जिओने ग्राहकांना न्यूइयरच्या पूर्वसंध्येला मोठी खूशखबर दिली आहे. जिओने कॉलिंग पूर्णपणे मोफत केलंय. त्यामुळे आता जिओवरुन कोणत्याही नंबरवर फोन केला तर पैसे मोजावे लागणार नाहीत. देशातील... अधिक वाचा

संजीवनी साखर कारखाना सुरु करा, अभ्यास समितीची सरकारला शिफासर
पणजी: संजीवनी साखर कारखाना अभ्यास समितीने मुख्यमंत्र्यांना सोमवारी अहवाल सादर केला. या अहवालात साखर कारखान लवकरात लवकर सुरु करण्याची शिफारस करताना काही आवश्यक सुधारणाही सुचविल्या आहेत. अहवालाबाबत... अधिक वाचा

साट्रे सत्तरीत स्ट्रॉबेरीचं उत्पादन यशस्वी, युवा शेतकरी श्याम गांवकरांची किमया
पणजी: सत्तरी हा उत्तर गोव्यातील शेवटचा ग्रामिण तालुका. या तालुक्याला निसर्गाची मोठी श्रीमंती लाभली आहे. शेती हा इथल्या लोकांचा पारंपारीक व्यवसाय. काजू, सुपारी, माड, केळी, आंबा अशी शेती उत्पादने येथे मोठ्या... अधिक वाचा

कांदा भजीत कोबीचं वर्चस्व! कांदाभजीत होतोय घोटाळा
ब्युरो : कांदे महागलेत. शंभर रुपये किलोवर कांदे पोहोचलेत. सर्वसामान्यांना कांदा जसा परवडेनासा झालाय, तसाच तो हॉटेलवाल्यांनाही परवडेनासा झालाय. भजीमध्ये कांद्याची जागा आता कोबीने घेतल्याचं दिसतंय. कांदाभजी... अधिक वाचा

स्वस्त सरकारी कांदा मिळेल तेव्हा मिळेल, पण तोपर्यंत बजेट पार कोलमडणार...
ब्युरो : राज्य सरकारनं कांदा स्वस्त दरात देण्याची घोषणा केली. त्यानंतर कांद्याच्या खरेदीची प्रक्रियाही सुरु करण्यात आली आहे. पण आता इतरही भाज्या महाग झाल्यानं लोकांचं जगणं मुश्किल झालंय. किती खरेदी? राज्य... अधिक वाचा

मस्तच! धारबांदोड्यातील या महिलांनी झेंडू फुलवून केली भरीव कमाई
धारबांदोडा : दूध तसेच भाजीपाला उत्पादनात राज्य स्वयंपूर्ण बनावे, यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहे. असं असतानाच धारबांदोड्यातील महिला स्वयंसाहाय्य गटांनी आत्मनिर्भर बनत झेंडूच्या फुलांची लागवड... अधिक वाचा

‘स्मार्ट व्हिलेज’मुळे कृषी क्षेत्रात येऊ शकते नवचैतन्य
राजीव कुलकर्णीएक काळ असा होता की, भारतातील सुमारे 70 टक्के मनुष्यबळ हे शेतीच्या कामात गुंतले होते. कालांतराने राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा कमी होत गेला आणि अनेक लोकं शहराकडे वळली. मात्र राष्ट्रीय... अधिक वाचा

कांदा रडवणार! कांदा शंभरीच्या पार जाण्याची दाट शक्यता
पणजी : महाराष्ट्र, कर्नाटकातील मुसळधार पावसामुळे गोव्याला कांद्यासह इतर पालेभाज्यांसाठी मध्य प्रदेशवर अवलंबून रहावे लागणार आहे. पुढील काळात कांद्याची आणखी टंचाई जाणवणार असल्याने फलोत्पादन महामंडळासह... अधिक वाचा

क्रांतिकारी बदल! राज्यात झेंडूच्या उत्पादनावर भर
वाळपई : गोव्याच्या कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल होताना दिसत आहेत. गोवा सरकारने कृषी क्षेत्रातील शेतकरी बांधवांसाठी जोड पीक घेण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरू केलेत. यामुळे आता... अधिक वाचा

शेतकर्यांना व्यापार्यांच्या घशात घालण्याचं कारस्थान!
पणजी : पिकांसाठी मिळणारी सरकारी आधारभूत किंमत बंद करून शेतकर्यांना उद्योगपती व व्यापारी यांच्या घशात घालण्याचं कारस्थान भाजप सरकारनं आखलं आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी केली.... अधिक वाचा

विरोधकांचं फावलं कारण ‘यांनी’ मुख्यमंत्र्यांना उघडं पाडलं
पणजीः केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी गोव्याला भेडसावणारा म्हादईचा विषय, मोले अभयारण्यातील झाडांची कत्तल, मोदींच्या क्रोनी क्लबसाठी गोव्याचं कोळसा हबमध्ये सुरू असलेलं रुपांतर,... अधिक वाचा

हा शेतकरी कमावतोय 10 लाख! या पद्धतीचा अवलंब…
म्हैसूरः शेतकऱ्याचं जीवन हे पाण्यावर अवलंबून असतं, असं म्हटलं जातं. कृषिप्रधान भारतात काही ठिकाणी पूरस्थिती नित्याची असते तर अनेक भागांत दुष्काळाचं चित्र असतं. म्हैसूरसारख्या दुष्काळग्रस्त तालुक्यातील... अधिक वाचा

…तर भाजपला शिकवू धडा! ‘हे’ शेतकरी आक्रमक
पणजी : जमिनीचा मालकी हक्क देण्याबाबतची मागणी सत्तरी तालुक्यात दिवसेंदिवस जोर धरतेय. शेतकऱ्यांच्या बैठकांचे आयोजन मोठ्या प्रमाणांत सुरु आहे. रविवारी या संबंधीची शेतकऱ्यांची दुसरी बैठक झाली. या बैठकीला... अधिक वाचा

Video | प्रकाश जावडेकर आणि मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद
पणजी : केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Jawadekar) आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांनी पत्रकार परिषद घेतली. नव्या कृषी कायद्याबाबत जागृकता आणण्यासाठी प्रकाश जावडेकर सध्या गोव्यातील... अधिक वाचा

या ‘सेंटिंग’साठीच मंत्री जावडेकर गोव्यात!
पणजी: केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) म्हादई आणि मोलेच्या ‘सेटिंग’साठीच गोव्यात आले आहेत. म्हादईचा सौदा करण्याच्या षडयंत्रात तेच मूख्य सूत्रधार आहेत. त्यामुळं गोमंतकीय जनतेनं जावडेकरांवर अजिबात... अधिक वाचा

प्रकाश जावडेकरांचा गोव्यातील शेतकऱ्यांना ‘हा’ सल्ला…
पणजी : केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Jawdekar) 3 दिवसांच्या गोवा भेटीवर आहेत. शेतकऱ्यांमध्ये नव्या कृषी कायद्यांविषयी माहिती आणि जागृती करणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. शेतकऱ्यांनी... अधिक वाचा

कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची माहोर
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मंजूर झालेल्या तीन कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी मंजुरी दिली. उत्तर भारतातील व खासकरून पंजाब, हरयाणातील शेतकर्यांनी ही विधेयके मागे... अधिक वाचा

अशी केली पगारापेक्षा दुप्पट कमाई
पणजी : करोनाकाळातील लॉकडाऊनमुळे राज्यातील कृषी क्षेत्राला पुन्हा एकदा चालना मिळाली आहे. नोकऱ्या गेल्याने विदेश तसेच विविध राज्यांतून गोव्यात परतलेल्या युवकांतील अनेकजण गेल्या तीन महिन्यांपासून शेतीकडे... अधिक वाचा

‘संजीवनी बंद’मुळे ‘या’ भागातील ऊस पीक धोक्यात
नगरगाव : धारबांदोडा येथील संजीवनी साखर कारखान्यात गेल्या वर्षापासून ऊस घेणे बंद केल्याने नगरगाव पंचायत भागातील ऊस शेतकरी संकटात आला आहे. एवढेच नव्हे तर, ऊस पिकाचे भवितव्य धोक्यात आले आहे. संजीवनीचे भवितव्य... अधिक वाचा

फातर्प्यात लवकरच कृषी मेळावा!
केपे : शेतकी खात्याच्या विविध उपक्रमांमुळे यंदा भाजीपाल्याची लागवड जास्त झाली आहे. तसेच फातर्पा भागात लागलीच एक कृषी मेळावा घेण्यात येणार आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर (Babu Kavlekar) यांनी... अधिक वाचा

अतिवृष्टीमुळे सुपारीवर संक्रांत
पणजी : शेती, बागायतींसाठी पाऊस आवश्यक असला तरी त्याचे प्रमाण वाढले की नुकसान हमखास होतेच. यंदा बराचसा काळ संततधार कायम राहिल्याने राज्यात सुपारी पिकाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. पोफळींखाली गळलेल्या... अधिक वाचा

पीक कापणी : गोमंतकीय यंत्रचालक ‘आत्मनिर्भर’
मडगाव : राज्यातील पिकांना कापणी करण्यासाठी दरवर्षी कापणी यंत्र चालवण्यासाठी राज्याबाहेरून यंत्रचालक आणावे लागत होते. यावर्षी गोमंतकीय युवकांनाच कापणी यंत्र चालवण्याचे व दुरुस्तीचे प्रशिक्षण देण्यात आले... अधिक वाचा

‘स्वयंपूर्ण’ होण्यासाठी गोवा सज्ज
पणजी : कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी गोवा सरकारने कंबर कसली असून ‘स्वयंपूर्ण गोवा’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भात सादरीकरण करण्यात आले.या... अधिक वाचा